महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे २२ मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली.
महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत...
या प्रमुख उद्दिष्टांसोबतच खाली नमूद केलेल्या दुय्यम उद्दिष्ट साध्य करणे हे देखील महामंडळ स्थापन करण्यामागे शासनाचे धोरण आहे
Fill The Below Form and Star Searching